खरं तर खूप दिवसापासून वाटतय काहीतरी लिहावं म्हणून.. कोलेज सोडल्यापासून काहि लिहिणं अस झालच नाहि.. आणि आता तर फक्त सही करण्यापुरत पेन हाती घेते.. पण तरीही हल्ली वाटत मनात कितीतरी विचार येतात.. सगळेच नाहि ना आपण कुणाला सांगू शकत.. हे छान आहे.. हल्लीच वाचलय कुठेतरी.. आपल्याला जे काहि बोलावस वाटतं.. मान.. स्पेशिअली अपमान जे अपण इतरांना नही सांगू शकत ते एका कागदावर लिहायचे.. आणि मग.. मग तो कागद फाडून टाकायचा.. मन मोकळ करणं खरचं अस सोपं असत का??